जवळपास सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हिंगोली व वाशिम जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईसाठी रेल्वे मिळाली असली तरी या रेल्वेचे वेळापत्रक गैरसोयीचे असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
देशोन्नती डिजीटल »
2026-05-16 23:27:06